देशभरात विविध गोष्टींवरुन वादाचे प्रमाण वाढत असताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हिंसा करणाऱ्यांचे कानच टोचले आहेत. हा आपल्या सर्वांचा देश आहे. येथे विध्वंसक मनोवृत्ती न ठेवता सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करायला हवे. ...
प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेत झाले पाहिजे. चौथीपर्यंत केवळ मातृभाषेत शिक्षण व्हायला हवे. त्यानंतर इंग्लिश, हिंदी शिकता येते. सर्व राज्य सरकारांनी यासाठी ठोस पावले उचलावी असे स्पष्ट प्रतिपादन उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी येथे केले. ...
उपराष्ट्रपतीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात मोदी म्हणतात, दिल्ली बलात्काराची राजधानी होत असून यामुळे जगात भारताची बदनामी होत आहे. ...