सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करत खुटबाव (ता. दौंड) येथील येथील शेतकरी ज्ञानेश्वर गुलाबराव पासलकर, यांनी ३० गुंठे क्षेत्रावर काकडी लागवड करुन इतर शेतकऱ्यांना यशस्वी होण्याचा मार्ग दाखवला आहे ...
एमजीएम कृषी विज्ञान केंद्र व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने एमजीएम कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथे दि. १४/१२/२०२३ रोजी महिला शेतकऱ्यांसाठी फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते ...
वकिली करून पक्षकारांना न्याय मिळवून देत असतानाच चिपळूण तालुक्यातील तोंडली गावातील अॅड. प्रशांत प्रकाश सावंत यांनी आपली शेतीची आवड जपली आहे. भात, आले, हळद, आंबा, काजू उत्पादन ते घेत आहेत. सेंद्रिय उत्पादनावर भर असल्यामुळे गांडूळ खत निर्मितीही करत आहेत ...
पिकासाठी सिंचन व्यवस्थापन करताना मुख्यत्वे तीन बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. पहिली बाब म्हणजे पिकाच्या कालावधीत लागणाऱ्या एकूण पाण्याची गरज, दुसरी बाब म्हणजे लागणारे एकूण पाणी किती पाळ्यांमध्ये व किती दिवसांच्या अंतराने द्यावे आणि तिसरी बाब म्हणजे द ...