रासायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीचे आरोग्य, झाडांची, उत्पादकता यावर परिणाम होत असल्याचे कसोप (ता. रत्नागिरी) येथील धनंजय जोशी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रासायनिक खतांचा वापर थांबवून संपूर्ण सेंद्रीय शेतीकडे वळले. ...
महिला ही कुटुंबाची केंद्रबिंदू असून तिच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि आत्मविश्वासावर संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. यामुळेच महिलांचे सक्षमीकरण हे प्रगत समाजाचे लक्षण मानले जाते. ...
Farmer Success Story : कमी खर्च, जास्त नफा आणि रासायनिक खतांपासून दूर राहून आरोग्यदायी उत्पादन देणाऱ्या नैसर्गिक शेतीची दिशा दाखवत बाबुळगाव (ता. कंधार) येथील सुमनबाई बोराळे यांनी रानभाजी 'कर्टुले' लागवडीचा प्रयोग करून स्थानिक शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श ...
जमिनीत पाण्याचा निचरा झाल्यानंतर दोडका घेतला सध्या दिवसाआड ५०० किलो दोडका मिळत असून दरही चांगला आहे. १५ टन दोडका उत्पादन मिळाल्यास खर्च वजा करून सहा लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे. ...