परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने पालेभाज्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचा भाज्यांच्या दरांवर परिणाम परिणाम झाल्याने गृहिणींचे बजेट मात्र, कोलमडले आहे. मेथी, पालक, पोकळा, चाकवत, तांदळी या सर्वच भाज्या ३० रुपयाला एक तर पन्नास रुपये जो ...
मुंबई : मंडईमध्ये व्यवसाय करणा-या गाळेधारकांच्या शुल्कात दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. तब्बल १६ वर्षांनंतर ही वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे गाळेधारकांच्या शुल्कात किमान चारशे रुपयांची वाढ होणार आहे. परिणामी भाज्या आणि मासे ...
मुंबई : भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने दिवाळीनंतर मुंबईकरांचे दिवाळे निघाले आहे. वस्तू आणि सेवा कराच्या ओझ्याखाली दिवाळी खरेदी झाल्यानंतर दैनंदिन व्यवहारातील वस्तूंचे दरही वाढत असल्याने गृहिणींचे कंबरडे मोडले आहे ...
मध्यंतरी सलग झालेल्या पावसाने भाजीपाला व कांद्याची आवक मंदावल्याने दरावर परिणाम झाला आहे. गतआठवड्यापेक्षा भाज्यांचे दर दुप्पट झाले असून किरकोळ बाजारात मेथीची पेंढी वीस रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिवाळी संपल्याने कडधान्य मार्केट एकदम शांत झाले असून दरा ...
गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला मार्केटमध्ये चढउतार नसला तरी टोमॅटो, फ्लॉवरच्या आवकेत थोडी वाढ झाली आहे. कोथिंबिरीची आवक थोडी वाढल्याने घाऊक बाजारात तिच्या दरात पेंढीमागे पाच रुपयांची घसरण झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर डाळींसह कडधान्याचे मार्केट स्थिर ...