येत्या १ एप्रिल, २०१८ पासून सिक्कीममध्ये केवळ आणि केवळ रसायनांचा वापर न करता पिकवलेल्या सेंद्रिय भाज्याच मिळणार आहेत. एवढेच नव्हे, तर रसायनांचा वापर करून पिकवलेल्या (असेंद्रिय) भाज्या आणि फळे यांच्यावर सिक्कीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. ...
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी महाराष्ट्रासह परराज्यातून 15 ते 16 टेम्पो मिरचीची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत काळ्यापाठीच्या मिरचीच्या दारात काही प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे मिरचीला 30 ते 40 रुपये किलो दर मिळाला. ...
अकोट : बोंडअळी, कर्जमाफीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकर्यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांची अस्वस्थता वाढली आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसताना कमी भावात विका; अन्यथा जनावरांना खाऊ घाला, अशी स्थिती अकोट तालुक्यातील भा ...
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये आणखी वाढून ३.९३ टक्के झाला आहे. कांदे आणि हंगामी भाजीपाला महागल्यामुळे महागाईचा पारा चढला आहे. वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. ...
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती ने कोल्ड स्टोरेजसाठी भाडेतत्त्वावर १७ हजार चौरस फूट जागा देणार आहे. त्यासाठी निविदा मागवल्या असून भाड्याबरोबर स्टोरेजमधील दहा टक्के जागा समितीसाठी राखीव राहणार आहे.बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतीमाल ठेव ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी शेतकऱ्यांना कोथिंबीर मातीमोल किमतीने विकावी लागली. एक रुपया पेंढीचा दर झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कोंथिबीर बाजार समितीत फेकून दिल्याने भाजीपाला मार्केटमध्ये कोथिंबीरचे ढीग पसरले होते. कोल्हापूर जिल्ह्यात ...