Summer Special : भरमसाठी पैसे देऊन घेतलेल्या भाज्या वाळून गेल्या तर त्या वापरता येत नाहीतच. पण त्याची चवही जाते. आता अशाप्रकारे उन्हाळ्यात भाज्या सुकून जाऊ नयेत म्हणून काय करावे याविषयी.... ...
भाजीपाला आता मागे राहिला नसून भाजीपाल्याचे दरही चांगलेच वधारले आहे. आज बाजारात ४०-५० रुपयांच्या आत एकही भाजी मिळत नाही अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, हिरवी मिरचीचे भाव सध्या ८० रुपयांवर पोहचले असून मिरची चांगलीच तिखट झाली आहे. तर हिरव्या भाज्या आता सं ...
Gondia News किराणा माल वधारला असतानाच स्वयंपाक घराचे बजेट बिघडले असून, त्यात आता भाजीपाल्याचे दर ऐकताच घाम फुटत आहे. अशात मात्र सर्वसामान्यांनी काय खावे असा प्रश्न पडतो. ...