शहरातील आठवडी बाजाराच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता. मात्र आता या प्रश्नाचा सर्वच नेत्यांना विसर पडल्याची स्थिती आहे. यामुळे आठवडी बाजारासाठी येणारे शेतकरी, व्यापारी व शहरवासियांना मोठा त्रास होत ...
‘मेथीची गड्डी घ्या, पालकाची गड्डी घ्या, कांद्याची पात घ्या, १ रुपया गड्डी, असे ओरडून शेतकरी, विक्रेते जाधववाडीत बुधवारी पालेभाज्या विकत होते. मातीमोल भावात विकून शिल्लक राहिलेल्या भाज्यांवर नंतर म्हशी, गायींनी मनसोक्त ताव मारला. एवढेच नव्हे तर नाशिकह ...
नाशिक : निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर कांद्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे कांदा उत्पादक खूश असताना, परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी कमालीचे वाढलेले उत्पादन, यामुळे नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे भाव मात्र कोसळले. वणी, पिंपळगाव बसवंत, तसेच चांदवड ये ...
गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुलटेकडी येथील मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक घटली. त्यामुळे काकडी आणि हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली. ...
येत्या १ एप्रिल, २०१८ पासून सिक्कीममध्ये केवळ आणि केवळ रसायनांचा वापर न करता पिकवलेल्या सेंद्रिय भाज्याच मिळणार आहेत. एवढेच नव्हे, तर रसायनांचा वापर करून पिकवलेल्या (असेंद्रिय) भाज्या आणि फळे यांच्यावर सिक्कीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. ...
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी महाराष्ट्रासह परराज्यातून 15 ते 16 टेम्पो मिरचीची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत काळ्यापाठीच्या मिरचीच्या दारात काही प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे मिरचीला 30 ते 40 रुपये किलो दर मिळाला. ...
अकोट : बोंडअळी, कर्जमाफीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकर्यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांची अस्वस्थता वाढली आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसताना कमी भावात विका; अन्यथा जनावरांना खाऊ घाला, अशी स्थिती अकोट तालुक्यातील भा ...