कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळमना येथील कृृषी उत्पन्न बाजार समितीतील सहाही बाजारपेठा बंद करण्याचे शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत. या सर्व बाजारपेठा जीवनावश्यक वस्तू अंतर्गत येत असल्याने बंद करता येत नाहीत, अशी माहिती समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांन ...
नाशिक शहरातील अनेक भाजी विक्रेत्यांनी त्यांचे मोबाईल व व्हॉट्सअॅप नंबर सोशल मिडियावर वायरल करून ग्राहकांना आपली मागणी या क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन केले आहे. सोसायटी किमान अंदाज घेऊन एकत्रित भाजीची मागणी नोंदविल्यास ग्राहकांना भाज्या पोहोचविणे स ...
कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांना बाजारातून घरी पाठविण्यात येत आहे. अशा गंभीर स्थितीत कळमन्यातील ठोक फळे आणि भाजीपाला बाजारात किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येत ...
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी बाजार समिती प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्यात मंगळवारी (२४ मार्च) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बाजार समितीने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लावण्यात आलेल्या संचारबंदीचा नफेखोरांकडून गैरफायदा उचलला जात आहे. गवार १२० रूपये किलो, ब्रेड साधा ५० रूपये, कांदे ८० रुपये किलो, बटाटे ६० रुपये किलो रूपये असे अवाजवी दर लावून नागरिकांची लूट केली जात आहे. ...