हिरव्या भाज्या या पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. यात शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. कोरोनानंतरचा थकवा, ताण घालवण्यासाठी यांचा आहारात समावेश करा... ...
CoronaVIrus Kolhapur : कडकडीत लॉकडाऊनच्या सहाव्या दिवशीही कोल्हापूर शहर बंदच राहिले. अत्यावश्यक सेवेतील तसेच वैद्यकिय कारणास्तव बाहेर पडलेले काही नागरीक वगळता शहरातील सर्व रस्त्यावर कमालीची शांतता होती. शुक्रवारीपासून काही ठिकाणी भाजी विक्री सुरु झाल ...
कच्च्या भाज्या खाल्ल्याने भाज्यांमधील पोषकतत्व व फायबर थेट शरीराला मिळते असा समज आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते कच्च्या भाज्या शरीराला अपायकारक ठरू शकतात. ...
कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला व फळे विक्री करण्यास ब्रेक लागला. त्यामुळे बेलोरा (बुजरुक) येथील ११ शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेले २६० टन टरबूज आणि खरबूज खराब झाले. बरीच फळे सडली असून ती शेताच्या बांधावर फेकावी लागली तर काही ज ...
CoronaVirus vegetable Satara : कोरोना विषाणुमुळे लॉकडाऊन असल्याने खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दर स्थिर राहिला आहे. मात्र, दुसरीकडे पालेभाज्यांचा भाव उतरला असून वाटाण्याचाच फक्त दर वाढला आहे. सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला ८ ते ...
Vegeitablae CoronaVirus Satara : वाढत्या कोरोना संक्रमणामुळे मलकापुरात सध्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा बंद केल्याने गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेने भाजीपाल्याच्या घारपोच सुविधेसाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले आहे ...
Cruelty of Punjab police : त्यांच्या जागी बलविंदर सिंग यांची ठाणे शहराचे एसएचओ म्हणून नियुक्त केले गेले आहे. नंतर डीजीपी दिनकर गुप्ता यांनी या कृत्यासाठी नवदीप सिंग यांना निलंबित केले. ...