वास्तुशास्त्र ही भारतात उगम पावून आलेली एक छद्म वैज्ञानिक पारंपारिक भारतीय वास्तुकला प्रणाली आहे. भारतीय उपखंडातील ग्रंथांमध्ये रचना, मांडणी, मोजमाप, जमीन तयार करणे, अंतराळ व्यवस्था आणि स्थानिक भूमिती या तत्त्वांचे वर्णन केले आहे. वास्तु शास्त्रात पारंपारिक हिंदू आणि बौद्ध श्रद्धांचा समावेश आहे. Read More
Vastu Tips: घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक रोपं, फुलझाडं लावली जातात. पण वास्तुशास्त्रात घरामध्ये कोणती रोपं लावावी, यासंदर्भात काही नियम सांगितले आहेत, त्यानुसार रोपांची लागवड केल्यास घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. ...
Ganga Dussehra 2024: गंगा ही सर्वसाधारण नदी नाही तर भारतीयांसाठी मातृस्थानी असलेली पवित्र नदी आहे. वैशाख सप्तमीला गंगा नदी भगवान शंकराच्या जटेतून पृथ्वीवर अवतीर्ण झाली तो दिवस गंगासप्तमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गंगेत स्नान केल्याने चौपट पुण् ...
Vastu Tips: कोरफड ही झटपट वाढणारी आणि गुणकारी औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. म्हणून अनेक घरात बगिच्याची लागवड करताना कोरफड आवर्जून लावली जाते. केस, त्वचा, वजन नियंत्रणाच्या दृष्टीने कोरफड उपयोगी आहेच, पण इथे आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही तिचे मह ...
Vastu Shastra: वास्तुशास्त्र असो नाहीतर मानसशास्त्र, धर्म शास्त्र असो नाहीतर आयुर्वेदशास्त्र सगळीकडे ताणतणावावर मात करण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात जा, असेच सुचवले जाते. सर्व शास्त्रांपेक्षा निसर्ग वरचढ आहे हे नक्की. परंतु आजच्या काळात वेळेअभावी आ ...
Vastu Shastra: आर्थिक भरभराट होण्याचे मार्ग अनेकदा घरातील आणि घराबाहेरील गोष्टीमुळे अडवले जातात. त्या गोष्टी दूर केल्या असता घरात संपन्नता येते. सुख, शांती आणि समाधान लाभते. अशा वेळी कोणत्या वस्तू ठेवाव्या आणि कोणत्या काढाव्या हे माहीत असणं गरजेचे आह ...
Vastu Tips: वास्तुशास्त्रात अशा काही उपायांचे वर्णन करण्यात आले आहे, ज्याचे पालन केल्याने घरामध्ये धन-संपत्तीमध्ये अपार वाढ होते आणि सुख-समृद्धी येते. एवढेच नाही, तर काही वस्तू पर्समध्ये ठेवल्या तर कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि आर्थिक संकटातून सु ...
Vastu Tips: पूर्वी घरं मोठी होती आणि मोठ्या घरात देवघरही मोठे होते. मात्र अलीकडच्या काळात घर लहान त्यामुळे देव्हाराही लहान. परिणामी देव्हाऱ्याशी संबंधित गोष्टींची काळजी घेणे जिकिरीचे ठरते त्यात महत्त्वाची गोष्ट असते, काडेपेटी. जिच्यामुळे अजाणतेपणी अप ...
Vastu Tips: सद्यस्थितीत लोक शारीरिक आजाराला कमी आणि मानसिक आजाराला जास्त सामोरे जात आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे वाढता ताणतणाव आणि संवादात निर्माण झालेली दरी! त्यामुळे एकेक व्यक्ती म्हणजे चालता बोलता अणुबॉम्ब नाहीतर ज्वालामुखी सारखी ज्वलनशील झाली आ ...