राज्यात या वर्षात जानेवारी ते मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पंचनाम्यानुसार २ लाख ९१ हजार ४३३ हेक्टर शेतीतील शेत पिकांचे नुकसान झाले आहे. ...
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या दिनांक ७ ते ९ जून, २०२४ दरम्यान आयोजित त्रिदिवसीय संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या महत्त्वपूर्ण ५२ व्या बैठकीचा समारोप दिनांक ९ जून २०२४ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे झाला. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी केंद्रीय कृषि कोरडवाहू संशोधन केंद्र हैद्राबाद यांचे चार फणी रुंद सरी बरंबा (बीबीएफ) पेरणी यंत्रामध्ये सुधारणा करुन पाच फणी रुंद सरी वरंबा (बीबीएफ) बी खत पेरणीसह फवारणी व रासणी (४ इन १) यंत्र विकसीत क ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेला तुरीचा बिडिएनपीएच १८-५ या संकरित वाणास अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपूरद्वारा इक्रीसॅट, हैद्राबाद येथे घेण्यात आलेल्या वार्ष ...
मागील काही वर्षापासून पाऊसमान कमी झाल्यामुळे पिकांसाठी विहीरीतून किंवा कुपनलिकेतून पाण्याचा उपसा वाढलेला आहे. तसेच पाणी असल्यास त्याचा उपसा अनियंत्रीत, अमर्याद असल्याचे आढळून आलेले आहे. ...
खरीप हंगामाच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे बियाणे खरेदी. यावर्षी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित सोयाबीन, तूर, ज्वार आणि मुगाचे बियाणे खरेदी करण्यासाठी प्रथम पसंती दिली. ...