वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. Read More
सध्या एका अभिनेत्याचे वारकरी वेशातील फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्याने वारकऱ्यांसारखा पेहराव करून हातात वीणा आणि चिपळ्या घेतल्याचं पाहायला मिळत आहे. ...
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन बीजोत्सव ‘तुकाराम बीज’ सोहळ्यास राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो वैष्णव बांधवांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. रणरणत्या उन्हात जीवाची तमा न बाळगता या सोहळ्यास हजेरी ...
Shivleela Patil : माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच शुद्ध हेतू होता. मी निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी उद्देश प्रामाणिक होता,’ असे त्या म्हणाल्या. ...