लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी

Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.
Read More
राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी सत्ताधारी पक्षाकडून आयारामांना संधी; निष्ठावंत प्रतिक्षेत - Marathi News | Opportunity from the ruling party for 12 governor-appointed seats; Loyal waiting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी सत्ताधारी पक्षाकडून आयारामांना संधी; निष्ठावंत प्रतिक्षेत

12 MLC Nominees to Governor Bhagatsing Koshyari, Shiv Sena, NCP, Congress News: अद्याप महाविकास आघाडीकडून या १२ जणांच्या नावांबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ही १२ नावे जाहीर करतील असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यां ...

वंचित बहुजन युवा आघाडीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी जाहीर - Marathi News | Maharashtra State Executive of Vanchit Bahujan Yuva Aghadi announced | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचित बहुजन युवा आघाडीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी जाहीर

Vanchit Bahujan Yuva Aghadi प्रदेश महासचिव म्हूणन अकोला येथील राजेंद्र पातोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

मोदी सरकारचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे भांडवलदारांच्या हिताचे - ॲड. प्रकाश आंबेडकर - Marathi News | Modi government's agricultural laws are in the interest of capitalists and not farmers - Adv. Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोदी सरकारचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे भांडवलदारांच्या हिताचे - ॲड. प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar, Dhammchakra Pravartan Din मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. ...

शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी - 'वंचित'चे आंदोलन  - Marathi News | Give wisdom to the government to help the farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी - 'वंचित'चे आंदोलन 

Akola News, Agitation शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचेवतीने आंदोलन करण्यात आले. ...

शिवसेनेचा दसरा मेळावा झाला तर धम्मचक्र प्रवर्तन साजरा करूच! - Marathi News | If Shiv Sena's Dussehra rally is held, we will celebrate Dhamma Chakra pravartan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेचा दसरा मेळावा झाला तर धम्मचक्र प्रवर्तन साजरा करूच!

Akola, Dhamma Chakra pravartan Din इशारावजा पत्र भारतीय बौध्द महासभेच्या वतीने पाेलीस अधीक्षकांना २० ऑक्टाेबर राेजी दिले आहे. ...

पीक नुकसानभरपाई मिळण्यासाठी भर जहागीर येथे रास्ता रोको - Marathi News | Stop the road at Bhar Jahagir to get crop compensation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक नुकसानभरपाई मिळण्यासाठी भर जहागीर येथे रास्ता रोको

Farmers Agitation Washim District वंचित बहुजन आघाडीतर्फे भर जहॉगीर येथे २० आॅक्टोबर रोजी रास्तारोको आणि अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.  ...

सावंतवाडी शहरात निषेध रॅली, वंचित बहुजन आघाडीचा एल्गार - Marathi News | Protest rally in Sawantwadi city, Elgar of deprived Bahujan Front | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी शहरात निषेध रॅली, वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

Hathras Gangrape, wanchitbhaujanahghadi, sindhudurg, sawantwadi हाथरस येथील वाल्मिकी समाजाच्या युवतीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला व मध्यरात्रीच मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झाला. या सर्व प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमू ...

"आम्ही तिघांनाच राजे मानतो; पुतळे जाळलेत तरी आमची भूमिका बदलणार नाही" - Marathi News | We consider only three as kings, said president of the deprived Bahujan Aghadi Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही तिघांनाच राजे मानतो; पुतळे जाळलेत तरी आमची भूमिका बदलणार नाही"

ही भूमिका वैचारिक आहे,आणि ती कायम राहील, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे. ...