देशातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, ५३४ पैकी ४३९ साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. अद्याप ९५ कारखाने सुरू असून, त्यातील ४८ कारखाने हे एकट्या उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. ...
१२ फेब्रुवारी २०२५ रोजी शालिनी आणि प्रणव यांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं आणि नंतर दोघेही हनिमूनसाठी बालीला रवाना झाले, परंतु तेथे सुंदर क्षण घालवण्याचं तिचं स्वप्न अपूर्ण राहिलं. ...