डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरीतील शिरगाव संशोधन केंद्रातर्फे भाताची विविध वाण विकसित केली आहेत. या वाणांमधील ‘रत्नागिरी -८’ या वाणाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. ...
उन्हाचा पारा चढत असल्याने अमरावती विद्यापीठाने पहिल्यांदाच विद्यापीठबाहेर दीक्षांत सोहळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. ...