लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी मागविण्यात आलेल्या आॅनलाईन अर्जांना राज्यभरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातीलही अनेकांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यातील इच्छुकांनी राजकीय पाठिंबा मिळविण् ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उन्नत भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी हिताच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनासाठी विभागीय नोडल केंद्र स्थापन केले आहे. यासाठी विद्यापीठ आणि आयआयटी दिल्ली यांच्यामध्ये सामंजस्य करार क ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांत होणाऱ्या संशोधनाचे फायदे ग्रामीण भागातील नागरिकांना होण्यासाठी विभागांनी एकत्र येऊन एक प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मंजूर करून निधी देण्या ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षेत चुकीची प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. त्यानंतर पाठविलेल्या दुसºया प्रश्नपत्रिकेतही अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आल्याच्या तक्रारी वि ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभाग आणि संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी संशोधन प्रकल्प देण्याची संकल्पना पुढे आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत आर्थिक तरतुदही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली. यानु ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव तथा विधि विभागाच्या प्रमुख डॉ. साधना पांडे यांची मूळ सहयोगी प्राध्यापकपदाची नियुक्ती चुकीची असल्याची तक्रार विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. शोभना जोशी यांनी तक्रार न ...
तासिका तत्त्वांवरील प्राध्यापकांच्या नियमबाह्य नियुक्त्या केल्याप्रकरणी पाली विभागाची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार याचिकाकर्त्यांनी राजभवनाकडे तक्रार केली आहे. तीन उमेदवारांची स्थानिक समितीने सदोष पद्धतीने निवड केल्याचा आ ...