गेल्या काही वर्षात पीएचडी प्राप्त करणाऱ्या विद्वानांचे कार्य हे सहा. प्राध्यापकाची नोकरी मिळण्यापुरते मर्यादित झाले आहे. विद्यापीठात पीएचडीनंतर रिसर्च प्रोजेक्टचा अर्ज करणाऱ्या आंबेडकरी विद्वानांची संख्या केवळ एक टक्का आहे. त्यामुळे समाजातील विद्वा ...
ग्रंथ किंवा पुस्तके माणूस घडविण्याचे काम करतात. ग्रंथांमुळे माणसे सुसंस्कृत, प्रगल्भ होतात. देश भौतिकदृष्टया कितीही विकसित असला तरी तो सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून किती विकसित आहे, हे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे ग्रंथ चळवळ तसेच वाच ...
पंचायत राज व्यवस्थेत ७३ व्या घटना दुरुस्तीने आमूलाग्र सुधारणा झाल्या. त्याचप्रमाणे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला ७४ व्या घटना दुरुस्तीने मोठे बळ दिले. त्याला २५ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही निवडणूक व प्रशासन यासंदर्भात विभागीय स्तरावर ...
विद्यापीठ स्तरावर होणारा दीक्षांत समारंभ आता महाविद्यालय स्तरावर घेण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून होईल, अशी माहिती आहे. ...
कृषी संशोधनाचे कार्य सुरू असणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जमिनीचा श्वास अनेक वर्षांपासून कोंडला आहे. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालयाच्या तब्बल २६ हेक्टरहून अधिक जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. यासंदर्भात थोडेथोडके नव्हे त ...
समाजाची सांस्कृतिक उंची वैचारिक साहित्यावर अवलंबून असते. वैचारिक साहित्य हे आधुनिकतेची निर्मिती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी शुक्रवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठ, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी श ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विभाग तसेच कार्यालयांमध्ये ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात आले आहेत. मात्र या ‘सीसीटीव्ही’वर ‘वॉच’ होतोच, असे नाही. हीच बाब लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने ‘सीसीटीव्ही’साठी केंद्रीभूत प्रणाली सुरू क ...
नाशिक : समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, अशा प्रकारच्या उत्तम संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे विशेष प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. ...