याआधीही भारताने पाकिस्तानला उघडं पाडले होते. त्यामुळे पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात वारंवार अपमानित व्हावे लागते. भारताने दहशतवाद्याच्या मुद्द्यावरही पाकिस्तानचे काळे सत्य जगासमोर आणले आहे. ...
Petal Gahlot Indian Diplomat : भाषण फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावरच गाजलं नाही तर भारतातही सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. प्रत्येकालाच भारताच्या या लेकीबद्दल जाणून घ्यायचं आहे. ...