पुढील पीढीसाठी पृथ्वीला सुदृढ ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. चांगले हवामान आणि चांगल्या प्रकारची भूमी पुढच्या पीढीला देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...
शाश्वत विकासाच्या क्रमवारीत भारताची दोन स्थानांची घसरण झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्य देशांनी २१५ साली शाश्वत विकासाचं २०३० सालचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून एकूण १७ मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं होतं. ...
जगातील अनेक देशांमध्ये भूकमारीची मोठी समस्या असताना सर्व सुखसोयी मिळणारे लोक सर्सासपणे अन्न वाया घालवत असल्याची माहिती समोर आलीय. ही माहिती सर्वांचे डोळे उघडणारी ठरली आहे. जाणून घेऊयात... ...