लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
कोकण कोस्टल मॅरेथॉनला सर्वतोपरी सहकार्य : उदय सामंत - Marathi News | All support to Konkan Coastal Marathon says minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण कोस्टल मॅरेथॉनला सर्वतोपरी सहकार्य : उदय सामंत

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन व रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित कोकण कोस्टल मॅरेथॉनला लागणारे सर्व सहकार्य देऊ, अशी ग्वाही राज्याचे ... ...

PMC: पुणे महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या रॅकेटची चौकशी होणार - Marathi News | PMC The racket of taking action on unauthorized construction of the municipality will be investigated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या रॅकेटची चौकशी होणार

आमदार टिंगरे म्हणाले, समाविष्ट झालेल्या गावांमधील छोट्या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी कोणतीही नियमावली नाही... ...

मुंबईची लाइफलाइन चार वर्षांत ‘ई’ होणार; उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती  - Marathi News | Mumbai's lifeline will be 'E' in four years Uday Samant informed in Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची लाइफलाइन चार वर्षांत ‘ई’ होणार; उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती 

मुंबईची ‘सेकंड लाइफलाइन’ असलेल्या ‘बेस्ट’च्या ताफ्यात २०२७ पर्यंत सर्व गाड्या ई-बस करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ...

मुंबई महानगरपालिकचे ऑडिट करा म्हटल्यावर झोंबायचे कारण काय? उदय सावंत यांचा सवाल - Marathi News | What's the reason to jump when you say audit the Mumbai Municipal Corporation? Question by Uday Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC चे ऑडिट करा म्हटल्यावर झोंबायचे कारण काय? उदय सावंत यांचा सवाल

मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात उदय सामंत म्हणाले, काल जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ती समिती आर्थिक व्यवहाराची सविस्तर चौकशी करेल आणि श्वेतपत्रिका काढण्याचे देखील काल झालेल्या चर्चेनंतर घेतलेला आहे. ...

उदय सामंतांना राजकीय प्रगल्भता नाही, उद्या सरकार पडलं तर आमच्याकडे असतील; संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | Uday Samant has no political depth, if the government falls tomorrow, we will have them; Sanjay Raut's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उदय सामंतांना राजकीय प्रगल्भता नाही, उद्या सरकार पडलं तर...", राऊतांचा मोठा दावा

उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. मात्र त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर सरकार पडलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.  ...

उद्धव ठाकरेंनी दिलं होतं भाजपासोबत जाण्याचं आश्वासन; शिंदे गटाचा गौप्यस्फोट - Marathi News | Uddhav Thackeray had promised to go with BJP; Shinde group' MLA Uday Samant Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी दिलं होतं भाजपासोबत जाण्याचं आश्वासन; शिंदे गटाचा गौप्यस्फोट

२१ जूनच्या बैठकीबाबत मला गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर सांगितले. परंतु ती बैठक कशाबाबत होती हे सांगितले नाही असं सामंत यांनी म्हटलं. ...

हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा; उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | uday samant give important information about to discussion on maratha reservation issue in maharashtra winter session 2023 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर चर्चा; उदय सामंतांनी दिली माहिती

Uday Samant On Maratha Reservation: मराठा आरक्षणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा घेण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार तो विषय घेतला जाणार आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. ...

धारावी पुनर्वसनाला विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ, मंत्री सामंत यांचा विरोधकांवर आरोप - Marathi News | Opposition to Dharavi rehabilitation is against Balasaheb's thoughts, Minister Uday Samant accused the opposition | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :धारावी पुनर्वसनाला विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ, मंत्री सामंत यांचा विरोधकांवर आरोप

रत्नागिरीत : झोपडीतला माणूस हा घरामध्ये गेला पाहिजे, झोपडपट्टीतल्या माणसाचं दारिद्रय नष्ट व्हायला पाहिजे. त्यालाही इतरांप्रमाणे घरात राहता आलं ... ...