श्रीलंकेत होणाऱ्या ट्वेन्टी-20 तिरंगी मालिकेसाठी भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मापेक्षा मुंबईच्या रणजी संघातील सूर्यकुमार यादवला जास्त भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. ...
ही लीग म्हणजे युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. त्याचबरोबर या लीगमुळे मुंबईचे क्रिकेट अधिक बळकट होण्यासाठी मदत होऊ शकेल. मर्यादीत क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करायची असते, हे युवा खेळाडूंना या लीगमधून शिकता येईल. ...
सलग विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज (मंगळवारी) आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाºया दुसºया टी-२० आंतरराष्ट्रीय लढतीत मालिका विजय मिळवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...