अपूर्वाने २०१४ साली लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही काळातच तिचा घटस्फोट झाला. तरीदेखील अजूनही लग्नसंस्थेवर विश्वास असल्याचं अपूर्वाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ...
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. राजकारणातील नेते मंडळींसोबतच मनोरंजन विश्वातील कलाकारही यावर सोशल मीडियातून व्यक्त होताना दिसत आहेत. ...
काही महिन्यांपूर्वीच अंकिताने लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अंकिताने कुणाल भगतसह लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर अंकिता पतीसह युरोपात फिरायला गेली आहे. ...
'राजा शिवाजी' सिनेमा अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, भाग्यश्री या हिंदी कलाकारांची फौज आहे. त्यातच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील 'या' अभिनेत्यालाही संधी मिळाली आहे. ...