भारत जेव्हा इंधन समृद्ध देश होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने महासत्ता बनेल, त्याकरिता प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणमुक्त राहाण्याचा सल्ला एमसीएल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कार्तिक रावल यांनी येथे श्री पंचायती निरंजनी आखाड्यातर्फे होणाऱ् ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. रोज हजारो भाविक त्र्यंबक नगरीत येत असतात. या परिसरातील अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पर्वतांचेही धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र, उंच आणि घनदाट जंगलात असलेल्या या पर्वतांच्या ठ ...
कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वच मिरवणुकांवर बंदी असल्याने यावर्षीही कार्तिकी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भगवान त्र्यंबक राजाचा रथ गावात मिरवण्याऐवजी मंदिरासमोर आकर्षकरित्या सजवून उभा करण्यात आला होता होता. यावेळी भाविकांनी रथाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम ...
त्र्यंबकेश्वर येथे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला निघणाऱ्या भगवान त्र्यंबकराजाच्या रथोत्सवाच्या मिरवणुकीला प्रशासनाने तोंडी परवानगी नाकारल्याने देवस्थानसह भाविकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप लेखी सूचना प्राप्त झाल्या नसल्याने देवस्थान स ...
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात त्रिपुरा घटनेचे पडसाद उमटत असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक पोलिसांनी बुधवारी (दि.१७) शहरात माॅकड्रील करून शक्तिप्रदर्शन केले. ...
त्र्यंबकेश्वर : दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ येथे आद्य शंकराचार्य यांच्या नूतन समाधीचा व मूर्तीचा तसेच मंदिर नूतनीकरणाचा अनावरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण त्र्यंबकेश्वर येथे ...