Pitru Paksha 2021: ज्योतिषांच्या मते, राहू आणि केतूमुळेच काल सर्प दोष होतो आणि त्यामुळे जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा त्याला पूर्ण कालसर्प योग म्हणतात. काल सर्प दोषाचे १२ प् ...
त्र्यंबकेश्वर मंदिरातील पूजक व पुजारी यांच्यातील गर्भगृहातील वाद थेट त्रंबकेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याने गावात तो चर्चेचा विषय झाला आहे. यात एका पुजाऱ्याने दुसऱ्या पुजाऱ्यावर थेट घंटा फेकून मारल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जातो. या तालुक्यात ४००० ते ५००० मि.मी. पाउस पडतो. अर्थात, पावसाची सरासरी २५०० मि.मी. आहे. या वर्षी मात्र जुलै महिन्यात पुष्य नक्षत्रात जेवढा पाऊस पडला, त्यानंतर मात्र एकदाही पावसाच्या नक्षत्रात पाऊस पड ...
त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रावणातील दुसर्या सोमवारी (दि.१६) चांगलीच गर्दी केली होती. सलग सुट्ट्यांमुळे या दोन दिवसात येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांनी हजेरी लावली होती. ...
त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण झाली आहे. नाशिक तसेच सापगाव, वाघेरा या दोन्ही महामार्गावर पडलेल्या खड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त झोपला आहे. यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आह ...
लाॅकडाऊनमुळे येथील बंद असलेल्या रिकाम्या, परंतु कुलूप नसलेल्या वर्गखोलीत गुरुवारी (दि.५) सकाळी १०.३९ पूर्वी बेवारस प्रेत आढळून आल्याची खबर सागर भोई (रा.पाच आळी, त्र्यंबकेश्वर) याने पोलिसांना दिली. ...
ब्रह्मगिरीच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने परिसंवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित करण्यासाठी कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण गुरुवारपासूनच (दि. २९) सुरू करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंंद्रसिंंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना दोन ...