शिक्षकांना समान संधी देणारा २७ फेब्रुवारीचाच शासन निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयानुसार तात्काळ बदल्या करून शिक्षकांना पदस्थापना द्यावी, अशी मागणी शिक्षकांच्या एका गटाने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वानखेडे यांच्याकडे केली. ...
अवघड क्षेत्रात काम, पती-पत्नी एकत्रीकरण व गंभीर आजार अशा तीन प्रकारातील शिक्षकांची सोय करण्यासाठी जिल्ह्यातील ३८२ जणांच्या प्रशासकीय, तर अधिकारप्राप्त खो पध्दतीमुळे आणि सर्व तालुक्यात समान पदे ठेवण्यासाठी ५०८ अशा ८९० शिक्षकांच्या बदल्या जिल्हा परिषदे ...
शिक्षकांच्या बदली अर्जाच्या प्रक्रियेतील गोंधळ अद्यापही सुरूच आहे. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतरही संकेतस्थळ सुरू होण्यात तांत्रिक अडचणी येत असून, त्यामुळे शिक्षक अक्षरश: वैतागले आहेत. अनेक शिक्षक अद्याप अर्ज भरू शकलेले नाहीत. ...
ग्रामीण भागात भौतिक सुविधा पुरेशा नसतानाही प्राथमिक शाळांचा दर्जा उत्तम ठेवण्याचे काम प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे करत आहेत. अशा शिक्षण खात्यात ग्रामविकास विभागाने एका क्लीकवर बदलीची प्रक्रिया थेट मंत्रालयातून सुरू केली आहे. परंतु ही प्रक्रिया अर्धे ...
श्रीरामपूर : जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी पात्र शिक्षकांकडून २० शाळांच्या पसंतीक्रमाचे आॅनलाईन अर्ज २३ आॅक्टोबरअखेर भरले जाणार आहेत. या पसंतीक्रमामध्ये ज्येष्ठांकडून ... ...
आयएएस, आयपीएस अधिका-यांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्या करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणा-या रॅकेटचा गुन्हे शाखेने जून महिन्यात पर्दाफाश केला होता. ...