पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी सुखद धक्का देत कर्मचा-यांच्या बदल्या आता समन्वयाने करण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून त्यामुळे पोलीस कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ ...
जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील जवळपास २ हजार शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या असून या शिक्षकांना रुजू होण्यासाठी तातडीने कार्यमुक्तही करण्यात आले आहे. ...
भ्रष्टाचारमुक्त बदली प्रक्रिया व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या आॅनलाईन बदलीचा घोळ वाढतच चालला आहे. शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या बदलीच्या कागदावर ...
महाराष्ट्र वित्त लेखा सेवा सहायक संचालक वर्ग-१ संवर्गातील तीन वर्षे सेवाकाळ पूर्ण करणा-या ५० वित्त लेखाधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने वित्त विभागाने १९ मे रोजी शासनादेश जारी केला. ...
जिल्ह्यात आधीच कोणी अधिकारी यायला तयार नसताना येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. नवीन अधिकारी देण्यापूर्वीच त्यांना कार्यमुक्तही केले जात असल्याने रिक्त पदांचा डोंगर वाढत चालला आहे. ...
मागील अनेक वर्षांपासून हिंगोली टपाल कार्यालयाचे कामकाज निवासस्थानातच सुरू होते. अखेर १७ मे रोजी टपाल कार्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. सध्या आदर्श आचारसंहिता लागू असल्याने मात्र उदघाटन सोहळ्यात राजकीय मंडळी दिसून आली नाही. ...