एकीकडे ठाणे शहरात यंदा हवेच्या प्रदूषणात घट झाल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण विभागाने केला आहे. परंतु, दुसरीकडे ठाण्यावर वाहनांचा भार हा चांगलाच वाढल्याचे समोर आले आहे. ...
वाहतुकीची होणारी कोंडी टाळून वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी गोव्याबाहेरुन कळंगुट भागात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. हा निर्णय मध्यम तसेच अवजड वाहनांसाठी असून हा निर्णय २४ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे. ...
वाहनतळ नसल्याने रस्त्याच्या कडेलाच वाहने उभे करण्याचे प्रमाण अधिक आहे. याचा परिणाम रस्त्यांवरील वाहतूककोंडीत भर पडत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळते. ...
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्राे मार्गाचे नुकताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्घाटन केले. या मेट्राेमार्गाबाबत आयटीयन्सच्या काय भावना आहेत त्या आम्ही जाणून घेतल्या. ...