महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळा कारवाई करूनसुद्धा मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...
कोल्हापूर शहरात सकाळी १0 ते ११ आणि सायंकाळी पाच ते सहा या अधिक रहदारी आणि गर्दीवेळीच अवजड वाहनांना बंदी घालावी. इतर वेळेत या वाहनांना सवलत द्यावी, अशी मागणी गांधीनगर गुडस् मोटार मालक संघाने केली. या मागणीचे निवेदन संघाच्या शिष्टमंडळाने शहर वाहतूक पो ...
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून पुण्यात जर कोणी हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असेल, तर त्यावर कारवाई करणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी जाहीर केले आहे. ...
शहर बस वाहतूक सुरू करण्याचा बहुचर्चित प्रस्ताव अखेर प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यामुळे महापालिकेच्या कार्यवाहीला आता वेग येणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रचंड पाठपुरावा करूनही महासभेचा हा प्रस्ताव रोखून ठेवण्यात आला होता. मात ...
ऐतिहासिक दिल्ली दरवाजाला सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ट्रक धडकल्याने महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाल्याने वाहनधारक व प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. ...
इंदिरानगर-वडाळारोडवरील साईनाथनगर चौफुली व सह्याद्री रुग्णालयालगत असलेल्या स्वयंचलित सिग्नलवर वाहतूक पोलीस नसल्याने वाहनचालकांकडून नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी दुसरीकडे मात्र हेल्मेट सक्तीचा आग्रह धरून सरक ...
एकीकडे ठाणे शहरात यंदा हवेच्या प्रदूषणात घट झाल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण विभागाने केला आहे. परंतु, दुसरीकडे ठाण्यावर वाहनांचा भार हा चांगलाच वाढल्याचे समोर आले आहे. ...