मुंबईतील वाहतूककोंडी ठरलेली, मुंबईकरांचा जास्त वेळ यामध्ये वाया जातो. वाहतूककोंडीची कारणे कोणती, त्यावर काय उपाययोजना करायला हवी याबाबत वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांच्याशी साधलेला संवाद. ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कमोदनगर आणि स्टेट बँक चौक याठिकाणी, कोट्यवधी रुपये खर्च करून भुयारीमार्ग तयार केला, परंतु या भुयारी मार्गात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत आहे. ...