मेशी : मेशीफाटा या चार किलोमीटर रस्त्यापैकी दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित रस्त्याचे काम रखडल्याने ह्यअसून रस्त्याची अडचण नसून खोळंबाह्ण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
कळवण : अभोणागावाजवळील नाल्यावर अरुंद व कमी उंचीचा, जीर्ण झालेला पूल अस्तित्वात असल्यामुळे हा पूल वाहतुकीस धोकेदायक झालेला आहे. या रस्त्यावरून वाहनांची वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने जुना पूल पाडून त्याच ठिकाणी नवीन उंच व जास्त रुंदीचा नवीन पुल ...
राज्याचे वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, 'कोविड महामारीत सर्वसामान्यांवर बोजा नको म्हणून अंमलबजावणी स्थगित ठेवावी, अशी विनंती प्रदेश भाजप अध्यक्षांनी केलेली आहे. ...
नायगाव - सिन्नर व निफाड या दोन तालुक्याच्या गावांना जोडणाऱ्या नायगाव - पिंपळगाव ( निपाणी ) रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सुरू असलेले काम थांबविण्याची मागणी होत आहे. ...
मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषणात दिवसागणिक वाढ होत असून, वायू प्रदूषणाबाबत अभ्यास करणाऱ्या वातावरण फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईची बिघडलेली हवा आजही तशीच आहे. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील खडकसुकेणा गावालगत असलेल्या उजव्या कालव्यावरील पूल हा धोकादायक बनला असतानाच, वारंवार त्याविषयी तक्रार करूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत असून, लोकांचा बळी गेल्यावर संबंधित विभागाला जाग येईल का, ...
old vehicles : देशभरामध्ये १५ वर्षांपेक्षा जुनी झालेली चार कोटी वाहने धावत असून, या वाहनांवर हरित कर लागू करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी या वाहनांची एकूण संख्या आणि अन्य बाबींची महिती एकत्रित केली जात आहे. ...