कारच्या मागच्या सीटवर तुम्ही सीट बेल्ट वापरत नसाल तर काळजी घ्या! कारण दिल्लीसह अनेक राज्यांच्या वाहतूक पोलिसांनी दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. कारची आसनक्षमता आधीच ठरलेली असते, त्याचप्रमाणे सीट बेल्टही असतात. पण तरीही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रव ...
हे अभियान टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (54) यांच्या 4 सप्टेंबरला झालेल्या अपघाती मृत्यूनंतर चालवण्यात आले. पोलिसांच्या मते गाडीत मागे बसलेल्या मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता. ...
वाहनचालक म्हणून आपल्याला आपले अधिकार माहीत असायलाच हवेत. आज आम्ही आपल्याला वाहनांची चावी काढण्यापासून ते इतरही काही आवश्यक नियमांसंदर्भात माहिती देणार आहोत. ...
राज्यातील आरटीओ व डेप्युटी आरटीओ कार्यालयांचे नियंत्रण मुंबईतील परिवहन आयुक्तालयाकडून केले जाते. या विभागात मनुष्यबळाचा असमताेल आहे. गरजेची पदे कमी व काही पदे अनावश्यक वाढल्याचे निदर्शनास आल्याने मनुष्यबळाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. ...