वाहन चालवताना फोनवर बोलताना पकडल्यास एक हजार ते ५ हजार रुपये दंड होऊ शकतो असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मंत्रालयाने म्हटलं आहे की, विभागाने केंद्रीय मोटर वाहन नियमात सुधारणा केली आहे. ...
कणकवली तालुक्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा कणकवली पोलिस ठाण्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यात वाहतूक पोलीस विश्वजीत परब यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कोरोनावर मात करत ते नव्या दमाने पुन्हा मंगळवारी सेवेत दाखल झाले आहेत. ...
राजधानी दिल्लीत पोलिसांनी एका व्यक्तीला कारमध्ये मास्क न लावल्याने 500 रुपयांची शिक्षा केली. यावर त्या व्यक्तीने आता 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. ...
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता वाहतूक पोलीस कंट्रोल रूममधून नजर ठेवणार आहेत. यासाठी अत्याधुनिक असे ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे पोलीस प्रशासनाने मारुती मंदिर येथे बसवले आहेत. त्याचे उद्घघाटन ...