आता पावसाळी पर्यटनाला बहर येणार असून पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, बेळगाव येथून मजा लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. ...
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला आता या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सान्निध्याच ...
मुंबई, पुणे, नाशिकच्या तुलनेत औरंगाबादमधील व्यवस्था पाहून सहसचिव व अन्य अधिकारी भारावल्याने जी-२० तील आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची संधी औरंगाबाद प्रशासकीय यंत्रणेला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
उमरा यात्रेबरोबरच मराठवाड्यातील परदेशी पर्यटक, उद्योगपती, व्यापारी आणि निर्यातदारांच्या दृष्टीनेही आखाती देशांना विमानसेवा सुरू होणे फायदेशीर ठरू शकते. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील बाेट दुर्घटनेनंतर अनेकांनी संपूर्ण काेकणच असुरक्षित असल्याचे भासवण्यास सुरुवात केली. अनेकांच्या लेखण्यांनी शाई संपेपर्यंत काेकणच्या पर्यटनाचे अवगुण दाखविण्याचा प्रयत्न केला. केवळ सिंधुदुर्ग म्हणजेच काेकण, असे समज ...