‘टोलचे आंदोलन हे राजकीय असल्यामुळे सर्व गुन्हे काढून टाकले जातील’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, तरी गुन्हे काढून टाकले नसल्यामुळे सुमारे दीडशे कार्यकर्त्यांच्या वाट्याला न्यायालयात चकरा मारण्याची वेळ आली आहे. ...
खानापूर येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाद्वारे सद्भाव ग्रुपकडून बीओटी तत्त्वावर उपप्रादेशिक परिवहन विभाग, जीएसटी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नव्याने उभारण्यात आलेले इनकॅमेरा व आॅनलाईन अद्ययावत असे एकात्मिक पद्धतीचे नाके धुळखात पडून आह ...
विजापूर-गुहागर महामार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी ते शिवणी फाट्यादरम्यान होणाऱ्या टोलनाक्याला नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे. कोल्हापूरच्या टोल नाक्याच्या प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस व शेतकरी कामगा ...
टोलविरोधी आंदोलनात कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या कलमाखाली आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत, याची माहिती गोळा करून ती सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांना दिले. त्याचबरोबर ही माहिती मिळाल्या ...