ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तुळजापूर-बुटीबोरी या मार्गावर देवळी तालुक्यातील कोल्हापूर (राव) या गावाला जाणारा चौरस्ता आहे. कोल्हापूर (राव) मार्गने बºयाच वर्षांपासून नागरिक रोहणी (वसू), विजयगोपाल, इंझाळा, नाचणगाव, पुलगाव मार्गे अमरावती, आर्वी जातात. या मार्गाने कधीही नागरिकांना अ ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी आनेवाडी टोलनाका बंद पाडून निदर्शने केली. तसेच यावेळी टोल वसुलीही बंद पाडली. ...
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था दूर न केल्याने आक्रमक झालेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेवाडी टोल नाका बंद पाडून निदर्शने केली. ...