महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात खेडशिवापुर येथील टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी कमी झालेली आहे.त्यातच शासनाच्या आदेशानुसार टोल नाक्यावरील टोल कर्मचारी उपस्थित रहात नाहीत.तसेच महामार्गावर वाहतूक तुरळक आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस व प्रशासनाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकंणगले ) येथील टोल नाक्यावर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणारे पुण्या-मुंबईकडील वाहने अडविण्यात आली होती. यामधील प्रवाशा ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रवेशद्वाराजवळील महापालिकेच्या पथकाकडून दिवसभरात ३३३ वाहनांमधील चार हजार ३०२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या २० चेकपोस्ट नाक्यांवर वाहनांमधील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ...
या संदर्भात रितसर ठराव होण्याची गरज आहे़ . तसेच या ठिकाणी पत्रव्यवहारासाठी टोल माफी कृती समिती स्थापन करण्याची सूचना राजस रेगे यांनी मांडली़ . त्यानंतर या सभेत टोल माफी मिळेपर्यंत टप्प्याटप्प्याने यशस्वी लढा लढण्याचा निर्णय घेण्यात आला़. ...
नाक्यांची जाळपोळही करण्यात आली. सात वर्षांच्या आंदोलनानंतर टोल हटविण्यात आला. राज्यात भाजप सरकार सत्तेवर असताना आयआरबी कंपनीचे सर्व पैसे भागविले. याला चार वर्ष झाले तरी आयआरबीचे शेड अद्यापही कायम आहेत. ...