कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जिल्ह्यात कुठेही खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री न करण्याचे जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले आहे. त्याचबरोबर अन्न पदार्थ विक्री होत असलेल्या दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण हा कायदा आण ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजेच २१ मार्च ते १८ मे पर्यंत १५२ आस्थापनांची तपासणी केली असून १६ जणांकडून प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून ४१ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आल्याचे सहआयुक्त नितीन ...
विभाग आपले कर्तव्य बजावण्यासाठी नेहमी सतर्क असतो तो तक्रारीची वाट बघत नाही. मात्र तक्रार आल्यानंतर कारवाई करायची मानसिकता नसली तरी तक्रारकर्त्यांच्या समाधानासाठी दखल घेतल्याचा बनाव करतात. परंतु प्रत्यक्ष तक्रार केल्यानंतरही या विभागाच्या येथील प्रमुख ...
चंद्रपूर जिल्ह्यातील गल्लीबोळात काही विक्रेत्यांकडून खर्रा विकला जात आहे. सुगंधित तंबाखू आणि त्यापासून बनविलेल्या खर्रा विक्रीवर राज्य शासनाने आधीच बंदी घातली आहे. तरीही खर्रा दुकाने ठिकठिकाणी लागलेली होती. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोनाचा प ...
चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने यापूर्वी काही कारवाया केल्या आहेत. आजच्या कारवायांमध्ये पोलीस प्रशासनासह अन्न व औषध विभाग आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे सुद्धा धावून गेले. या तिघांमध्ये स्पर्धाच लागली होती. लोकमतचे वृत्त प्रकाशित होताच ...
वरोरा व चंद्रपूर हे सुगंधित तंबाखूचे अवैध आगारच बनले असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी वरोऱ्यात कारवाई झाली होती. मात्र ही कारवाईदेखील थातुरमातूर असल्याची चर्चा आता ऐकायला येत आहे. याचा खोलवर जावून छडा लावला तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यताही सूत्र ...
लॉकडाऊनमुळे सध्या गावांतील भाजीबाजार बंद आहे. त्यामुळे अनेकांनी दुचाकीवरून गावांमध्ये घरोघरी जाऊन भाजी विकणे सुरू केले आहे. मुलचेरा तालुक्यातील श्रीरामपूर येथील सचिन बक्त हा इसमही दुचाकीवरून एटापल्ली तालुक्यातील गावांमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. ...
मुक्तिपथ तालुका चमूने ठिकठिकाणी नगर पालिका, नगर पंचायत, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथक, ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सातत्याने धाडसत्र राबविले जात आहे. गडचिरोली, वडसा, आरमोरी, चामोर्शी अहेरी येथे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्या ...