रिक्षावर वृक्ष पडून झालेल्या दुर्देवी अपघातात उल्हासनगरचे बाप, लेक दोघे जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३.४६ च्या सुमारास ठाण्यात घडली. हे दोघेही पासपोर्टच्या कामासाठी ठाण्यात आले होते. दरम्यान या घटनेनंतर शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐ ...
ठाणे महापालिका हद्दीत सध्या वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागील दोन महिन्यात शहरात ३३९ वृक्ष उन्मळून पडले असून १५० हून अधिक वृक्ष हे धोकादायक झाले आहेत. पावसात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ...
ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजपचे मनोमिलन झाले असल्याने प्रभाग समिती अध्यक्ष पदांचा तिडाही सुटला आहे. त्यानुसार सात प्रभाग समितींवर महिलांचा वरचष्मा दिसून आला आहे. ...
गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम हा वादाचा मुद्दा बनला असून, या वादात आता प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी उडी घेतली आहे. ...
मागील काही दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे ठाणेकरांची पाणी कपात तुर्तास रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरली आहे. ...
ठाण्याच्या वर्तकनगर येथील धोकादायक इमारतीमधील पोलीस कुटुंबाना तात्काळ घरे खाली करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेने दिले होते. याच ५१ ते ५२ या तीन इमारतींमधील १०८ कुटूंबियांचे एमएमआरडीएच्या घरांमध्ये पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ...
घोडबंदर भागातील ब्रम्हांड सिग्नल जवळील रस्ता देखील खचल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ज्या ठेकेदाराच्या मार्फत अशी कामे करण्यात आली आहेत. त्याला काळ्या यादीत टाकून रस्त्याच्या कामाची आयआयटी किंवा व्हिजेटीआय मार्फत गुणवत्ता तपासण्याची मागणी राष्ट्रवा ...