: वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील दास दाम्पत्य दुचाकीवर भारतभ्रमण करीत आहे. ...
वाघासोबतच निसर्गातील प्रत्येक घटक म्हणजे वाघापासून वाळवीपर्यंत प्रत्येक जण तेवढाच महत्त्वाचा आहे. या प्रत्येक प्राण्याचे निसर्गसाखळीतील महत्त्व त्यांच्याच शब्दांत... ...
कापसाचा जिल्हा, शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा या ओळखींच्या पलिकडे यवतमाळला आता ‘वाघांचा जिल्हा’ असे नवे बिरुद चिकटण्याची शक्यता आहे. टिपेश्वर अभयारण्य आणि अभयारण्याच्या लगतच्या क्षेत्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यभरातील पर्यटकांचे लक ...
निसर्गातील अन्न साखळीत वाघाचे खूप महत्त्व आहे. परंतु मानव वन्यजीव संघर्ष आणि वाघांच्या संवर्धनाच्या बाबतीत हवी ती काळजी घेण्यात येत नसल्यामुळे वाघांची संख्या कमी होत आहे. वाघांच्या अधिवासावर आक्रमण होत असून यात वाघांचा बळी जात आहे. मागील सात महिन्यात ...