पूर्वी काळ्या सोन्याचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख होती. ती ओळख आता पुसली जात असून केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात चंद्रपूरची व्याघ्रभूमी अर्थात ‘टायगर लॅन्ड’ म्हणून ओळख झाली आहे. ...
: वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील दास दाम्पत्य दुचाकीवर भारतभ्रमण करीत आहे. ...
वाघासोबतच निसर्गातील प्रत्येक घटक म्हणजे वाघापासून वाळवीपर्यंत प्रत्येक जण तेवढाच महत्त्वाचा आहे. या प्रत्येक प्राण्याचे निसर्गसाखळीतील महत्त्व त्यांच्याच शब्दांत... ...