ब्रह्मपुरी येथील जंगलातून दोन महिन्यांपुर्वी मेळघाटातील डोलार जंगलात आणलेल्या या वाघिणीच्या दहशतीखाली ४० खेडी जगत होती. कधी लहान बालकास, कधी शेळी, गुरेढोरे यांच्यावर हल्ले करता-करता शुक्रवारी वाघिणीने चक्क मनुष्यवधाचा गुन्हा केला . ...
मागील दोन महिन्यांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वावरणाऱ्या ई-१ या वाघिणीला सोमवारी सायंकाळी गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या बचाव केंद्रात ४.४५ वाजता दाखल करण्यात आले. ...
विषबाधेतून मृत्यू झाला नाही, जी औषधी शोध मोहीम करताना सापडली ती तणनाशक असल्याचे सिद्ध होताच प्रकरण गुंतागुंतीचे झाले. आता कुणी विष प्रयोग केला की काय याचा शोध वनविभाग घेत आहे. ते उत्तरीय तपासाचा रिपोर्ट आल्यावरच कळणार आहे. ...
सन २००६ पासून वाघांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या अधिवासात बदल होत आहे. त्यामुळे राज्याचा वनविभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांनी संयुक्तपणे राज्याच्या वाघांचे सूक्ष्म संशोधन चालविले आहे. यात पुढील १० वर्षांचे टार्गेट निश्चित करण्यात ...
सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असतानाच चिमूर शहराच्या हाकेवरील उमा नदीच्या तिरावर एक वाघ मंगळवारी केलेल्या गाईच्या शिकारीला फस्त करीत असताना परिसरातील नागरिकांना दिसला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच काही उत्साही ल ...
भारतात वाघांची संख्या २९६७ वर पोहोचली आहे. पण वाघांच्या या संख्यावाढी मागे नेमके काय कारणे आहेत, महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धन चळवळीचे यामध्ये काय योगदान आहे व वाघांची वाढलेली संख्या टिकवून ठेवण्याचे आव्हान आम्ही यापुढे कसे पेलणार याबाबतचे विश्लेषण. ...