ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
Chandrapur : वाघांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात २०२५ या वर्षात मानव-वन्यजीव संघर्षाने भयावह स्वरूप धारण केले. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल ४७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...
Tara Tiger: मोठ्या मगरींचा वावर असलेल्या वारणा धरणाच्या अथांग बॅकवॉटरमध्ये तब्बल दीड किलोमीटरचे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत न थांबता पोहून पार करत ताराने राज्यातील व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात एका ऐतिहासिक नोंदीची भर घातली आहे. ...
Yavatmal : वणी तालुक्यातील नायगाव कोळसा खाण परिसरात नवीन पेट्रोलपंपाच्या समोरील पडीत जमिनीवरील झुडुपात एक वाघ मृतावस्थेत पडून असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले. ...
या कालावधीत तिने स्वतः शिकार करून ती तीन दिवस खाल्ली. अखेर गुरुवारी सकाळी सात वाजता ती पिंजऱ्यातून बाहेर पडत चांदोलीच्या कोअर जंगलात मुक्तपणे निघून गेली. ...