रेल्वे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चोरीला गेलेला अथवा ट्रेनमध्ये विसरलेला माल त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचवत असते. तर जाणून घेऊयात की, जर ट्रेनमध्ये सामान विसरले, हरवले अथवा चोरीला गेले तर प्रवाशाने काय करायला हवे...? ...
सुकांडा येथील श्री संत गजानन महाराज संस्थान व शंभुशेष दरबार मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २ आक्टोंबर रोजी सकाळी ५:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. ...