नवीन तरुणाई दिशाहीन आहे, नक्की कुणावर प्रेम करावे, हे त्यांना कळतं, भावनेच्या भरात प्रेमात पडतात आणि दिशा चुकली की पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. आताच्या तरुण पिढीबाबत अनेकांचे काहीसे असेच विचार आहेत. पण खरंच असे आहे का? अशा विचारांची गुंतागुंत ...
बहुतेक देशांच्या सीमाभागात आपसातील घडणाऱ्या युद्धाने जगाचा इतिहास रंगला आहे. प्रत्येक देशाचा सैनिक आपल्या देशासाठी प्राणपणाने लढतो. पण हे युद्ध होतात की राजकीय व आर्थिक फायद्यासाठी तिसऱ्याच शक्तीद्वारे घडविले जाते, हे गूढच आहे. युद्धामागचा हा छुपा अज ...