ठाणेकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ अथवा दरवाढ नसलेले २०१७-१८चे ३०४७.१९ कोटींचे सुधारित आणि २०१८-१९चे ३६९५.१३ कोटींचे मूळ अंदाजपत्रक आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी महासभेला सादर केले. ...
शहरात निर्माण होणा-या कच-याची त्याच परिसरात विकेंद्रित व शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे ठाणे महापालिकेने ठरवले आहे. त्यासाठी नौपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा, वागळे आणि लोकमान्यनगर व सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये कंपोस्टिंग पीट्स उभारण्याचा निर्णय घेतला आ ...
आरटीआय कार्यकर्त्यांना संशयित आणि ब्लॅकमेलर ठरवत ठाणे महापालिकेने सखोल चौकशी करून संबधीतांवर कठोर कारवाईची मागणी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केल्याचे पडसाद शहरात उमटू लागले असून यापुढे पालिकेकडे माहिती विचारायची नाही का? असा संतप्त सवाल माहिती अधिका ...
अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रसाला कंटाळून मंगळवारी शहरातील तब्बल 500 हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी चार वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला होता. ...
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीबरोबरच इतर करांची वसुली न झाल्यास संबंधित सहायक आयुक्तांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, आता महापालिका हद्दीत करवसुलीची मोहीम जोमाने सुरू झाली आहे. ...
सहा महिन्यांपासून वारंवार नोटिसा देऊनही आगप्रतिबंधक उपाययोजना न करणाºया ८६ हॉटेल आणि बारपैकी १३ हॉटेल ऐन रविवारी सील करण्याची कारवाई अग्निशमन दलाने केली. नियमांचे उल्लंघन करणाºया अशा हॉटेलांवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्व ...
मालमत्ता आणि पाणीपट्टी वसूलीसाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून यात हलगर्जीपणा करणा-या उपायुक्तांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देण्यात आला आहे. मार्च २०१८ अखेर पाणी आणि मालमत्ता करापोटी २२० कोटींच्या वसू ...
स्मार्ट मीटरच्या मुद्यावरून बुधवारी झालेल्या महासभेत पुन्हा सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. स्मार्ट मीटरची योजना इतर महापालिकांत अपयशी असताना ती ठाण्यात राबवण्यास भाजपा नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. ...