बिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर तलावाची दिवसागणिक अवस्था बिकट होत आहे. तलावाच्या पाण्याला शेवाळे धरले असून त्यात झाडेही उगवली आहेत. यामध्ये येथील जीवसृष्टी नष्ट झाली असताना तलावाच्या परिसरात वाढलेल्या झुडुपांमुळे सापांचा संचारही वाढला आहे ...
जुना पत्रीपूल पाडण्याचा निर्णय अचानक समोर आल्याने कल्याण-डोंबिवलीमधील अनेक नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वाहतूककोंडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. त्यामुळे डोंबिवलीहून कल्याणला जाण्यासाठी अवघ्या १५ मिनिटांऐवजी आता दोन तास लागत आहेत. त्यामुळे अने ...
अंबरनाथ : अंबरनाथ तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालय हे प्रशासकीय इमारतीत सुरू आहे. यातील तहसीलदार कार्यालयाच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागल्याने कर्मचाऱ्यांना काम करणेही अवघड जात आहे. त्य ...
जुना पत्री पूल सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास बंद करण्यात आल्याची अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी काढली आहे. ...