जमिनीतील खोल गेलेली पाणीपातळी, उन्हाचा वाढलेला पारा यामुळे तालुक्यातील डोंगराळ भागामध्ये बागायती पिके धोक्यात आली आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक झाडाला कपड्याचे आच्छादन टाकून टाकळखोपा येथील डांळिंब बाग वाचविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. ...
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राएवढ्या कमाल तापमानाचा सामना मुंबईकरांना करावा लागत नसला तरीदेखील येथील बदलते वातावरण, कडक उन्हामुळे मुंबईकर त्रासले आहेत. ...
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्येही उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण होऊ लागले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे. ...
कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात वाढ झाली असून विदर्भात पुढील दोन दिवस काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फोनी’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानातही किंचित अंशी बदल नोंदविण्यात आले होते. आता ‘फोनी’चा प्रभाव ओसरत असतानाच हवामानातील बदल कायम असून, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...
विदर्भात काही ठिकाणी बुधवारपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला असून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. ...
देशात आलेल्या फनी चक्रीवादळाने नागपुरातील वाढत्या तापमानावर ‘ब्रेक’ लावण्याचे काम केले आहे. परिणामी कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. परंतु रात्रीच्या तापमानात गेल्या २४ तासात अचानक ५.८ अंशाची वाढ होऊन ते ३०.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. र ...