कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात वाढ झाली असून विदर्भात पुढील दोन दिवस काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फोनी’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानातही किंचित अंशी बदल नोंदविण्यात आले होते. आता ‘फोनी’चा प्रभाव ओसरत असतानाच हवामानातील बदल कायम असून, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...
विदर्भात काही ठिकाणी बुधवारपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला असून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. ...
देशात आलेल्या फनी चक्रीवादळाने नागपुरातील वाढत्या तापमानावर ‘ब्रेक’ लावण्याचे काम केले आहे. परिणामी कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. परंतु रात्रीच्या तापमानात गेल्या २४ तासात अचानक ५.८ अंशाची वाढ होऊन ते ३०.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. र ...
अकोला : फोनी चक्रीवादळामुळे कमाल तापमान घटल्याने ४५ ते ४७ डीग्री सेल्सियसचा सामना करणाऱ्या विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु पुन्हा ४ ते ७ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. ...
ढत्या तापमानाने पाणीपातळीत कमालीची घट झाली असून केळी बागांवर मोठे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आले असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. ...
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फॅनी चक्रीवादळाच्या तीव्रतेने किनारपट्टीवरील जनजीवन हादरले असताना कोल्हापुरात मात्र कमालीचा गारवा जाणवत असून गार वाऱ्यामुळे उन्हाच्या झळांची तीव्रता कमी झाली आहे. तीन दिवसापुर्वी ४२ अंश सेल्सीअसच्या पुढे गेलेले तापमान ...
सध्या नाशिक शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने उकाड्यामुळे आबालवृद्धांना मोठा त्रास होत आहे. विशेषत: गर्भवती महिलांना कडकाच्या उन्हामुळे घरातदेखील अस्वस्थ वाटते. त्यामुळ सर्वांनीच उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्याची गरज आहे. ...