चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याला कारणीभूत जिल्ह्यातील कोळसा खाणी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे अधिक असल्याने या खुल्या खदानींचे दुष्परिणाम मानवी जीवावर उठले आहे. ...
विदर्भातील बहुतांश जिल्हे ऑरेंज अलर्टवर आहेत. पण २१ आणि २२ मे या दिवशी विदर्भात रेड अलर्ट राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या दिवशी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात गरमीचा प्रकोप वाढणार आहे. ...
कोल्हापूरचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी ४१ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचल्याने उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. रविवारी त्यात वाढ होणार असून तापमान ४२ डिग्रीपर्यंत जाणार आहे. आगामी तीन दिवस तापमान असेच राहणार असून, साधारणत: शुक्रवारपासून तापम ...
नांदेड तालुक्यातील नांदुसा येथे उष्ण हवामानामुळे तीन एकर केळी पीक करपून जाऊन शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १६ मे रोजी प्रकाशित होताच नांदेड कृषी विभागाने तातडीने केळी पिकांची पाहणी केली व शेतक-याला नुकसान भरपा ...
उन्हाळ्याला सुरुवात होताच कुलर, माठ, रेफ्रीजरेटर, टोपी, गॉगल्स, दुपट्टे, सनकोट, सुती कपडे यांचा वापर सुरु होतो. तापमानामुळे अंगाची लाही-लाही होत असताना कुलरची जाणीवही तेवढ्याच तीव्रतेने होते. उन्हाळ्याच्या दिवसातील साधने ज्याप्रमाणे आपल्याला सुखद दिल ...
उन्हाळा आता खऱ्या अर्थाने आपल्या रंगात आला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मध्यंतरी तापमनात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र गुरूवारी (दि.१६) पुन्हा जिल्ह्यात ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...