Ind Vs Eng 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लॉर्ड्सवर सुरू असलेला तिसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. आता खेळाच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी १३५ धावांची आवश्यकता आहे. तर इंग्लंडला ६ बळींची आवश्यकता आहे. दोन्ही संघांचा पहिला डा ...
Akash Deep News: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आकाश दीप याने केलेली भेदक गोलंदाजी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली होती. या संपूर्ण सामन्यात आकाश दीप याने मिळून दहा बळी टिपत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचल ...