Rishabh Pant: भारताच्या यजमानपदाखालील ५ ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. त्यासाठी अवघे १०० दिवस उरले असताना बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाला टीम इंडियातील खेळाडूंचे संतुलन साधण्याची चिंता आहे. ...
Sarfaraz Khan: वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठीच्या भारतीय कसोटी संघातून सरफराज खानला डावलल्यामुळे सध्या बीसीसीआयला रोषाला सामोरे जावे लागत आहे. सुनील गावस्करांपासून अनेक माजी क्रिकेटपटूंनी निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत. ...
Ankit Bawane News: कसोटी क्रिकेट संघात खेळाडूंच्या निवडीसाठी रणजी क्रिकेटचाच विचार व्हावा, असे मत क्रिकेटपटू अंकित बावणे याने लोकमतशी संवाद साधताना मांडले आहे. आयपीएलमधील कामगिरीचा विचार मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठीच करावा, असेही त्याने सांगितले. ...